Posts

Showing posts from September, 2021

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -67-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248              *त्यांचा जन्म पाकिस्तान देशातील होता .तरी त्यांची कर्मभूमी व मातृभूमी कायम भारत हीच राहिली.1944 साली ते भारतात अमृसरला आले.तेथे सायकलचे स्पेअर पार्ट विकताना अधिक व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी शहर लुधियाना गाठले.तेथे सायकलचे स्पेसर पार्ट विकताना त्यांनी स्वतःचे हँडल व फोर्क बनवले.यातून गरिबांना परवडेल आणि त्यांचा प्रवास सुखाचा होईल अशी स्वदेशी विना इंधन सायकल बनवण्याचा विचार  त्यांच्या डोक्यात आला.1956 साली पंजाब सरकारने त्यांना सायकल बनवण्याचा परवाना दिला.यातून तयार झाली भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी सायकल कंपनी हिरो .आणि त्याचे मालक होते ब्रजमोहन, ओमप्रकाश, दयानंद,सत्यानंद मुंजाल*.                                     हिरो सायकल लिमि...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -66-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                          *आताच्या पाकिस्तान देशातील पेशावर उत्तर मध्ये त्याचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये झाला.वडील लाला गुलाम सरवार हे फळांचा धंदा करत होते.पुढे देशाची फाळणी झाली आणि तो वडिलांबरोबर मुंबई या मायनगरीत आला.वडिलांबरोबर फळे विकायचा व्यवसाय करतो.या व्यवसायात तोटा सहन करावा लागतो.पुणे येथे कॅन्टीन मध्ये काम करत असताना देविका राणी त्याला पाहतात.त्याच्यातील अभिनेत्याचे गुण ओळखतात.त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळते.मग  मात्र तो मुलगा वळून पहात नाही.सुमारे 5 दशके तो भारतीय चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवतो तो महान कलाकार म्हणजे मुहम्मद युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार*.                                दिलीपकुमार यांच्या अभिनयाने फक्त भारतातच नाही तर...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -65-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                      *इंग्लड देशातील वार्वीकशायर मधील स्ट्रटफोर्ड अपॉंन अँव्हन येथे त्याचा जन्म 26  एप्रिल 1564 मध्ये झाला.त्याचे वडील जॉन व्यापारी तर आई मेरी गृहिणी होती.वयाच्या सातव्या वर्षी त्याची शाळा सुरू होते.त्या काळी लॅटिन ही प्रमुख भाषा शिकणे गरजेचे असले तरी तो इंग्रजी फ्रेंच,इटालियन या भाषावर उत्तम  प्रभुत्व मिळवतो.वयाच्या 13 व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन होते. इतक्या लहानपणी त्याच्यावर कुटुंबाची व्यवसायाची जबाबदारी येते आणि त्याचे शिक्षण बंद होते.त्याला लहानपणी असणारी नाटकाची आवड जोपासता यावी म्हणून तो गाव सोडून शहरात येतो.तेथे नाटकाचे बारकावे शिकतो.त्यात तो इतकी अच्युत्य दर्जाची नाटके लिहतो की ती नाटके अजरामर होतात हे लेखन करणारा तो मुलगा म्हणजे महान नाटककार म्हणजे शेक्सपिअर उर्फ फादर ऑफ ड्रामा*.      ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -64-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *अमेरिकेतील हेनरीविलले इंडियाना येथे त्याचा जन्म16 डिसेंबर 1880 मध्ये झाला.वयाच्या पाचव्या वर्षी त्याचे वडिलांचे छत्र हरपते.तो सैरभैर होतो.अकाली जबाबदारीचे ओझे  त्याच्यावर येते.सातव्या वर्षी तो काही स्वयंपाक करायला शिकतो.17 व्या वर्षी हातातील 4 नोकऱ्या जातात.सेल्समन, टायर विकणे,फेरी बोट चालवणे, रेल्वेच्या वाफेच्या इंजिनवर काम करणे अशी कामे तो  उपजीविकेचे साधन म्हणून करू लागतो.अगदी वयाच्या 40 व्या वर्षी कुकिंग चे काम करतो.पुढे वय वाढत जाते हातपाय थकतात.तो उपजीविकेसाठी धडपडत असतो. पण त्याचे मन तरुण असते.त्याला उत्तम चिकन बनवता येत असते.मग त्याच्या मनात विचार चमकतो  तेच चिकन आपण लोकांना विकू शकतो. आणि वयाच्या 62 व्या वर्षी तो स्वतःचे रोडसाइड हॉटेल केंटकी शहरात चालू करतो.त्याच्या चिकनच्या चवीवर लोक फिदा होत...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -63-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                         *केरळ राज्यातील अलाप्पूझा येथे तिचा जन्म1964 साली झाला.वडील आय.एफ.एस अधिकारी तर आई शिक्षिका.ती थुंबा रॉकेट व मिसाईल लाँचिंग स्टेशनजवळ मोठी होते.यातून तिला लहानपणीच रॉकेट चे आकर्षण असते. घरात सगळे कसे आनंदी वातावरण पण एक दिवस तिच्या वडिलांना पक्षघाताचा झटका येतो सगळे कसे कोलमडून पडते.तिची आई जिद्दीने उभी राहते.हिच्यासह बरोबरीच्या चारही बहिणींना चांगले शिक्षण देते. तिला लहानपणापासून गणित व भौतिकशास्त्र हे विषय प्रचंड आवडत असे.ती मुळातच हुशार असते स्टेट बँक ऑफ इंडिया कडून दरमहा 100 रुपये कर्ज घेऊन ती बी.टेक एम टेक,डिफेन्स ऍडव्हान्स टेकनोलॉजी सारखे उच्च शिक्षण घेते.मग भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेत(DRDO )देशसेवा करताना स्वतःच्या कामाचा असा काही अत्युच्य बिंदू गाठते की ती मुलगी भारताची पहिली मिसाईल वूमन म्ह...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -62-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248             *महाराष्ट्र राज्यातील मुंबई सारख्या माया नगरीत त्याचा जन्म 1 मे 1955 मध्ये उद्योगपती कुटुंबात  झाला.वडील हरिष तर आई इंदिरा यांचे त्याच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष होते.तो हॉवर्ड विद्यापीठात पदवी घेतो तर पुढे एम.बी.ए चे शिक्षण पूर्ण करतो.तो मुलगा मग भारतात येतो.स्वतःच्या वडिलोपार्जित व्यवसायात कार्यकारी सहाय्यक बनतो. आपल्या स्वतःच्या वेगळ्या कार्यशैलीने तो त्या व्यवसायाचा प्रमुख बनतो.मग प्रचंड झेप घेत ती कंपनी 15 हजार अरब डॉलर मूल्य असणारी कंपनी बनते.त्यात सोळा हजार पेक्षा अधिक कामगार काम करू लागतात.ती कंपनी म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि हे कंपनी साम्राज्य उभा करणारा तो मुलगा म्हणजे द ग्रेट पर्सन आनंद हरिष महिंद्रा.*                             पंजाब मधील लुधिया...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -61-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *मध्यप्रदेश राज्यातील इंदौर मधील महू येथे त्याचा जन्म14 एप्रिल 1881मध्ये झाला.वडील रामजी तर आई आईचे नाव भीमाबाई.त्याचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील आंबडवे.त्याचे वडील रामजी हे महू येथील सैनिकी छावणीतुन निवृत्त झाल्यावर त्याचे प्राथमिक शिक्षण दापोली तर माध्यमिक शिक्षण सातारा,मुंबई येथे होते.पुढे तो मुलगा अचाट बुद्धिमतेच्या जोरावर त्या काळातील भारतातील सर्वात उच्चविद्याविभूषित मुलगा बनतो. समाजातील जातीय व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारतो.लाखोंची गर्दी त्याच्या बौद्ध धर्म स्विकारण्याच्या निर्णयाला साथ देते.पुढे तो मुलगा स्वतंत्र भारताच्या  राज्यघटनेचा शिल्पकार बनतो .हे महान कार्य करणारा तो मुलगा म्हणजे भारतरत्न डॉ.भीमराव रामजी  आंबेडकर*.                  ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -60-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                              *कर्नाटक राज्यातील शिगगाव येथे तिचा जन्म 19 ऑगस्ट 1950मध्ये झाला.वडील रामचंद्र व आई विमल यांची ती लाडाची मुलगी होती.लहानपणापासूनच ती तल्लख बुद्धिमत्तेची व तितकीच चंचल होती.तिची शिक्षणातील गती इतकी होती की 60 च्या दशकात ती सुवर्ण पदक मिळवून इंजिनिअर झाली.या काळात येथे फक्त पुरुषांची मक्ततेदारी होती.पुढे ती संगणक शास्रात एम.ई तर कॉम्प्युटर सायन्स मध्ये एम. टेक करते.टाटा कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीत काम करणारी पहिली महिला इंजिनिअर ती बनते.पुढे जगातील बलाढ्य  संगणक कंपनी 'इन्फोसिस 'ची ती करोडो रुपयांची  भाग धारक बनते.अफाट समाज कार्य ती करते.हे सारे आगळे वेगळे काम करणारी ती मुलगी म्हणजे सुधा नारायण मूर्ती*          सुधा मूर्ती यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दल भारत सर...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -59-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अहिरे, ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                           *नवरत्नांची खाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पालगड येथे त्याचा जन्म 24 डिसेंबर 1899 मध्ये झाला.वडील सदाशिव तर आई यशोदा. त्याचे घर खोतांचे पण नुसते नावाला मोठे होते.घरी असणाऱ्या गरिबीमुळे त्याच्या वडिलांवर कर्ज होते याच कारणामुळे त्याच्या घरावर जप्ती येते.कधी पुणे कधी दापोली,तर  कधी औंध अशी सारी शिक्षणाची परवड होते.तरीही तो इंग्रजी भाषेत एम.ए उत्तीर्ण होतो.काही दिवस अमळनेर येथे शिक्षक म्हणून नोकरीही करतो,पण प्रचंड देशप्रेमामुळे तो नोकरी सोडून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात  उडी घेतो.त्याच्या कविता ,भाषणे हजारो लोकांच्या नसानसांत देशप्रेम जागृत करतात.मनाने अत्यंत मृदू असणारा हा मुलगा इंग्रजाशी लढताना वज्राहूनही कठोर होतो.प्रचंड देशप्रेमी, संवेदनशील, लहान मुलांचे प्रचंड वेड असणार...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

Image
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*  *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*  *📝भाग -134-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे* 8308677799 8806150249 *त्याचा जन्म कर्नाटक राज्यातील  गोरुर हसन येथे कन्नड कुटुंबात एका छोट्या गावात 13 नोव्हेंबर 19 51 रोजी झाला. त्याचे वडील शाळेत शिक्षक तसेच उत्तम कादंबरीकारही होते. त्याचे बालपण गावातील नैसर्गिक वातावरणात गेले जेथे शेतमजुरी व शेतातील कामांमध्येही त्याचा सहभाग असायचा.इयत्ता पाचवीत असताना त्याला सैनिकी शाळेला प्रवेश मिळतो आणि त्याचे नशीब उघडते.पुढे तो मुलगा नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे निवडला जातो. पुढे तो मुलगा भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून दाखल होतो.सैन्य दलात सेवा करून हा मुलगा वयाच्या 28 व्या वर्षी सैन्य दलातून निवृत्त होतो. काही काळ पोल्ट्री,शेती,हॉटेल स्टॉक असे व्यवसाय करतो. हे सगळे करत असताना त्याच्या डोक्यात एक अफलातून कल्पना येते ती कल्पना म्हणजे सामान्य माणसाला सर्वात स्वस्त दरात विमान प्रवास करता यावा म्हणून स्वतःची विमान कंपनी काढण्याची कल्पना. सुरुवातीला ही कल्पना ऐकून त्याला कोणी...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -57-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे, ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                     *जुन्या ग्वाल्हेर संस्थानातील म्हणजेच आताच्या मध्यप्रदेश राज्यात त्याचा जन्म ग्वाल्हेर येथे 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला.वडील कृष्णबिहारी हे प्रसिद्ध कवी आणि प्राथमिक शिक्षक तर आई कृष्णादेवी गृहिणी. लहानपणी कवितेचा व साहित्याचा वारसा त्याला घरातच मिळाला होता.कानपूर विदयापीठातून तो राज्यशास्त्राची पदवी मिळवतो.पुढे भारत छोडो चळवळीत तुरुंगातही जातो.पत्रकार म्हणूनही तो काही  काळ काम करतो.त्याच्या कविता रसिकांना मोहिनी घालू लागतात.आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर तो मुलगा राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवतो. सुसंस्कृत राजकारणाचा वेगळा वस्तुपाठ घालून देताना तो भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा तीन वेळा पंतप्रधान होतो.तो कसलेला संसदपटू,कवी मनाचा राष्ट्रनेता,अजातशत्रू नेता बनतो. हे सगळे यश मिळवणारा,लोकतंत्राच्या भाळ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -56-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                          *पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये कोडीत खुर्द येथे त्याचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये झाला.आई अन्नपूर्णा तर वडील केशवराव यांच्या पोटी जणू रत्नच जन्माला आले होते.सुरवातीला काही दिवस गावात राहून नंतर तो पुणे शहरात येतो .पुणे नरजेत सामावून घेतो.येथे खुप काही जीवन जगणे शिकतो.त्याच्या अंगी असणाऱ्या वक्तृत्व कलेमुळे हजारोंची गर्दी जमू लागते.आपल्या विनोद बुद्धीने लोकांना तो पोट धरून हसायला शिकवतो. लेखक,कवी नाटककार,संपादक,पत्रकार,मराठी हिंदी चित्रपट निर्माता, शिक्षणतज्ज्ञ,, राजकारणी ,वक्ता अशा सगळ्या प्रांतात तो मुलगा आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतो.त्याच्या चित्रपटाला पहिले राष्ट्रिय सुवर्णकमळ मिळते.या साऱ्या प्रांतात आश्चर्यकारक यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे  प्रल्हाद केशव अत्रे*      ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग55-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                        *तिचा जन्म 19 एप्रिल 1892 मध्ये इंदूर येथे झाला.वडील सदाशिव केळकर तर आई उमाबाई.तिच्या वडिलांनी  ठरवून त्या काळात विधवा असणाऱ्या उमाबाईशी विवाह केला.त्यांच्या पोटी ही जन्माला आली.विधवा आईची मुलगी म्हणून तिच्या वाट्याला शाळेपासून हेटाळणी आली. पण ती तेथेही खंबीर राहिली.पुण्याच्या हुरूरपागेत जीवनाच्या अनेक गोष्टी शिकली.प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार तिच्या अंगी भिनत गेले.यातून ती भावनगर येथे गिजुभाई बधेका या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ माणसाच्या संपर्कात येते.मग ती मागे वळून पहात नाही.ज्या काळात शिक्षण दुर्मिळ असते त्यास काळात ती बालशिक्षण चा मुद्दा मांडते.मुले लहान पणापासूनच शिकत असतात हे सांगताना ठाणे येथील कोसबाड ला हे सिद्ध करून दाखवते.पुढे हीच बालशिक्षण शिक्षण पद्धती साऱ्या देशात स्वीकारली जाते.हे काम करणारी ती मुलगी म्हणजे भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ञ ताराबाई मोडक*. ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग५४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग54-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                       *झेकोस्लाव्हिया येथील झेलीन या छोट्या खेड्यात त्याचा जन्म होतो.वडील जोडे बनवायचे काम करत असतात. तोही याच व्यवसायात प्रगती करायचे ठरवतो.मग तो मुलगा त्याचा भाऊ आणि बहीण  एकत्र येऊन वडिलोपार्जित स्वतःचा जोडे बनवण्याचा व्यवसाय कंपनीच्या रुपात 1894 मध्ये सुरू करतात.हे फार मोठे धाडसी पाऊल असते.सुरवातीला कंपनीत 10 कामगारांची भरती होते.लेदरचे जोडे बनवण्यासाठी खुप खर्च येत असल्यामुळे कंपनी स्थापन झाल्यावर दुसऱ्याच वर्षी कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागतो.यावर उपाय म्हणून तो मुलगा लेदर ऐवजी कॅनव्हास चे जोडे बनवायला सुरुवात करतो.कमी किंमत आणि वजनाने हलके बूट इतके लोकप्रिय होतात की कंपनीला करोडो रुपये नफा होतो.मग मात्र तो मागे वळून पहात नाही. पुढे त्या कंपनीच्या जगातील 90 देशात 5200 च्या वर शाखा आणि 30 हजार पेक्षा अधिक कर्मचारी होतात. ती यशस्वी कंपनी म्हणजे 'बाटा'आणि इतके मोठे यश मिळवणार...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग५३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग53-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                         *पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील जोराशंका ठाकूरवाडी येथे त्याचा जन्म 7 मे 1861 मध्ये झाला.वडील देवेंद्रनाथ व आई सरला यांना एकूण 14 अपत्ये झाली. यातील तो तेरावे अपत्य होता.लहानपणापासून त्याला कवितेचा छंद लागला. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने पहिली कविता लिहीली.पुढे भानूसिंह टोपणनावाने तो लेखन करू लागला.वडिलांबरोबर भारतभ्रमण करताना*  *त्याने अनेक महान व्यक्तीची *आत्मचरित्रे *वाचली.इतिहास,खगोलविज्ञान, *संस्कृत असा चौफर अभ्यास *केला.यातून तो इतका प्रगल्भ *लेखक झाला की त्याने लिहिलेली *गीते दोन देशाची राष्ट्रगीते म्हणून *स्वीकारली जातात.त्याच्या *साहित्याला नोबेल पारितोषिक *मिळते.तो महान कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर ऊर्फ गुरूदेव*            गुरुदेव यांनी लिहिलेले 'जण गण मन'हे भारताचे तर 'आमार शोनार' हे बांग्लादेश चे राष्ट्रगीत आहे.दोन राष्ट्रगी...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग 52-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव येथे तिचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 मध्ये अत्यंत गरीब कुटुंबात झाला.वडील अभिमान साठे हे गुरे राखायचे काम करत असे.घरात अजिबात शैक्षणिक वातावरण नाही.तरीही ती चौथी पर्यत शाळा शिकते.ती नऊ वर्षांची असताना तिच्या पेक्षा वयाने 26 वर्षे मोठ्या असणाऱ्या श्रीहरी बरोबर तिचे लग्न लावून दिले जाते.सासरी प्रचंड सासुरवास सुरू होतो.शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नाही म्हणून ती  आवाज उठवते.यामुळे जमीनदार दुखावले जातात.तिच्या पोटातील मूल तिचे नाही अशी आवई उठवली जाते.नवराही तिच्यावर संशय घेतो.तिला मारहाण करून घराबाहेर काढतो.रेल्वे स्टेशन वर भीक मागून ती जीवन जगते. इतक्या भयाण,कठीण प्रसंगातही ती जगणे सोडत नाही.पुढे ती हजारो अनाथ मुलांची आई होते. ती मुलगी म्हणजे अनाथांची आई सिंधुताई सपकाळ उर्फ माई*.  माई यांनी केलेल्या अथांग अशा सामाजिक कार्याबद्दल त्यांना पदमश्री,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण,अहिल्याबाई होळकर, मूर्तिमंत आई,रिलायन्स ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग 51-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *तिचा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे 9 जून 1949 मध्ये झाला.वडील प्रकाशलाल कापड व्यापारी तर आई प्रेमलता ही गृहिणी. हिच्या सह घरात तीन बहिणी.पण वडिलांनी मुलींना कायम मुलासारखे वाढवले. ती नऊ वर्षाची असल्यापासून टेनिस खेळायला लागली.पुढे टेनिस खेळात भारताचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले.कॉलेज जीवनात तिचा आदर्श एन .सी.सी.विद्यार्थिनी म्हणून सन्मान झाला.पण तिच्यातील वेगळे काहीतरी करण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती.ती त्यासाठी प्रचंड मेहनत घेते राज्यशास्राची प्राध्यापक म्हणून काम करताना खुप अभ्यास करते. आणि ती मुलगी भारतातील पहिली महिला आय .पी .एस .अधिकारी बनते. हे यश मिळवणारी ती मुलगी म्हणजे किरण ब्रिज बेदी*               कर्तव्य कठोर,करारी स्वभाव,कामाप्रती प्रचंड निष्ठा या साऱ्या गुणांमुळे त्यांना रॅमन मॅगसेसे अवार्ड,वुमन ऑफ द इयर,लायन्स क्लब ऑफ द इयर,मदर तेरेसा नॅशनल अवार्ड,पोलीस शौर्य पदक, युनायटेड नेशन मेडल,यासारखे अनेक सन्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ५०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग50-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *अमेरिकेतील अटलांटा या गावी त्याचा जन्म 15 जानेवारी 1929मध्ये झाला.त्याचे वडील धर्मोपदेशक होते.लहानपणापासून उत्तम संस्कारात तो वाढलेला होता.तो पदवी पर्यंत चे आपले शिक्षण पूर्ण करतो.एक दिवस मोटेगोमेरी येथे रोझा पार्क्स या नागरी चळवळीतील महिलेला गोऱ्या लोकांनी बसायच्या जागेवरून बस मधून उतरवले जाते.याचा परिणाम म्हणून या शहरात सरकार विरुद्ध  प्रचंड निदर्शने  होतात.याचे नेतृत्व एका तरुणाकडे जाते.पुढे वर्णभेदविरोधी आंदोलन इतके मोठे होते की त्या तरुणाच्या  हाकेवर लाखो लोक एकत्र येऊ लागतात.वर्णभेदविरोधी ही लढाई  लढून लोकांना आपले हक्क मिळवून देणारा तो मुलगा  म्हणजे मार्टिन ल्युथर किंग*                                    किंग यांना 'अमेरिकन गांधी 'म्हणून ओळखले जाते.वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांना वर्णभेदीविरोधी लढ्यातील योगदानाबद्दल 'नोबेल पुरस्कार...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग49-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                           *त्याचा जन्म इंग्लड च्या लिंकरशायर  मधील ऊल्सथोर्प या एका छोट्या खेड्यात 25 डिसेंबर 1642 मध्ये झाला.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे लहानपणी तो एकलकोंडा होता.तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेऊन खेळण्यांशी खेळत बसे.परंतू त्याचे खेळ सामान्य मुलांसारखे नसे.सूर्याच्या सावलीवर चालणारे घड्याळ, लहान लहान खेळगाड्या,आणि त्याने तयार केलेली चाकावर चालणारी खेळणी पाहून लोक थक्क होत.हे सगळे करून तो अभ्यासातही हुशार होता.यामुळेच तो केम्ब्रिज मध्ये गणित,विज्ञान शिकतो.पृथ्वीच्या आवरणात वस्तू जशाच्या तशा कशा राहतात?पृथ्वी वरील वस्तू बाहेर कशा फेकल्या जातात?या विचाराने तो मुलगा अस्वस्थ होतो.यामागे काहीतरी कारण असणार याची त्याला खात्री पटते.मग एक दिवस झाडावरून सफरचंद खाली पडते आणि त्याला गुरुत्वाकर्षण सिद्धांत सापडतो.हा सिद्धांत मांडणारा तो मुलगा म्हणजे आयझॅक न्यूटन.*  ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग48-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                     **त्याचा जन्म अमेरिकेतील शिकागो मधील इलिनोइस येथे 5 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.त्याला लहानपणापासून चित्रे काढण्याचे वेड होते.वडील एलिआय व आई फ्लोरा यांच्या बरोबर शेतात काम करताना तो शेतातील जनावरांचे स्केच करत असे.तो मुलगा मोठा झाल्यावर एका वृत्तपत्र माध्यमात व्यंगचित्रकार म्हणून काम करतो. तेथे त्याची चित्रे काढण्याची शैली चांगली नाही म्हणून त्याला कामावरून काढले जाते.त्याला कसे तरी चित्रांचे काम मिळत होते.पण यशस्वी असे काहीच आयुष्यात घडत नव्हते.तरीही तो निराश होत नाही.पुढे तो स्वतःची एक कार्टून कंपनी काढतो. ती जगातील 35 अरब डॉलर मूल्य असणारी कंपनी बनते.ती कार्टून विश्वातील क्रमांक एकची कंपनी म्हणजे  'वॉल्ट डिझ्नी ब्रदर्स 'कंपनी आणि ती स्थापन करणारा तो मुलगा म्हणजे वॉल्ट डिझ्ने*.        वॉल्ट यांनी निर्माण केलेल्या सुमारे 22  चित्रपटांना अकादमी पुरस्कार मिळाले....

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ४७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग47-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *तिचा जन्म नागपूर येथे 5 मे 1927 साली घुले कुटूंबात झाला.घरात असणारे चांगले वातावरण तिच्या शिक्षणासाठी पोषक ठरते.तिचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण होते.लहानपणी तल्लख बुद्धिमत्ता,मेहनत आणि शिक्षणाची तिला भारी हौस होती.ती तरुण असताना काव्यात्मक वृत्ती,करुणामय जीवनाचा शोध घेणाऱ्या एका तरुणाशी तिची ओळख होते.ती त्याच्याशी प्रेमविवाह करते.पुढे ती मुलगी त्या तरुणाबरोबर कुष्ठरोग्यांच्या समाजसेवेच्या कार्यात अशी काही साथ देते की त्यांनी केलेले समाजसेवेचे काम एक मैलाचा दगड बनून राहते.कुष्ठधाम सुरू करून साऱ्या समाजाने ज्यांना नाकारले त्यांना माणूस म्हणून जगायला प्रेरणा देणारी ती मुलगी म्हणजे साधना मुरलीधर आमटे*.                        साधना ताईंनी आनंदवन येथे केलेल्या स्वप्नवत कामाचा गौरव म्हणून त्यांना दलित मित्र,मिलेनियम अवार्ड,फाय फाउंडेशन अवार्ड,ग.दि. माडगूळकर पुरस्कार, मातोश्री पुरस्कार,दिवाळी बेन मेहता पुरस्कार,ज...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ४६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग46-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मधील कुंभोज येथे त्याचा जन्म 22 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.त्याची आई गंगाबाईने त्याग आणि साधुत्वाचे संस्कार त्याच्यावर लहान पणापासूनच केले होते. लहानपणापासून त्याच्या पित्याला त्याने खुप शिकावे,पदवी मिळवावीअसे वाटत असे,पण सहावी नंतर त्याचे शिक्षण थांबते.तरी बहुजन समाजाच्या उद्धाराची तळमळ त्याला स्वस्त बसू देत नाही. तो साताऱ्याला जाऊन मुलांना मोफत शिकवण्या देऊ लागतो.तळागाळातील मुलांनी शिकावे म्हणून तो मुलगा विजयादशमीच्या मुहूर्तावर 4 ऑक्टोबर 1919 मध्ये साताऱ्यातील काले  गावातएक शैक्षणिक संस्था काढतो.पुढे ती संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था बनते.ती संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. आणि गरिबांच्या लाखो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर झटणारा तो मुलगा म्हणजे भाऊराव पायगौंडा पाटील उर्फ कर्मवीर भाऊराव पाटील*.             **जनसेवेचे फलित म्हणून अण्णा ही उपाधी लोकांनी त्य...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ४५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग45-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                         * *नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथे त्याचा जन्म 30 एप्रिल 1870 मध्ये झाला.मुंबईमध्ये मराठा हायस्कूल मध्ये त्याचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.जे जे स्कूल ऑफ आर्ट शिकून पुढे बडोदा येथे  ड्रॉईंग, पेंटींग, मॉडेलिंग, आणि फोटोग्राफीचे,,शिक्षण तो घेतो. 1911 साली लाइफ ऑफ ख्राईस्ट पाहिल्यावर निर्धन अवस्थेतही तो मुलगा 10 हजार रुपये कर्ज काढून लंडनला जातो.तेथून चित्रपट बनवण्याचे सर्व सामान विकत आणतो.स्वतःची फ्लिम कंपनी स्थापन करतो.आणि भारतातील पहिला मुकपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करतो.अशा प्रकारे भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा तो मुलगा म्हणजे धुंडिराज गोविंदराव फाळके उर्फ दादासाहेब फाळके*.               भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते.त्यांच्या नावाने चित्रपट सृष्टीतील सर्वात मा...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग44-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248                     *त्याचा जन्म सांगली येथे 11 जानेवारी 1898 साली झाला.वडील आत्माराम चांगल्या नोकरीला असल्याने घरात कशाची ददाद नव्हती.पण तो 13 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन होते.त्यात तो कोलमडून जातो कारण त्याला वडिलांचा फार लळा असतो.यात तो एकाकी पडतो.स्वतःचे रितेपण घालवायला तो लिहू लागतो.कागदावरील शब्द जणू त्याच्याशी बोलू लागतात.पुढे त्याला लिहण्याची इतकी आवड लागते की आपल्या लेखनाने तो अनेक निराश मनांना उभारी देतो. त्याच्या लेखनावर वाचक अफाट प्रेम करतात.याच लेखनाच्या जोरावर तो मुलगा साहित्यातील मानाचा  ज्ञानपीठ पुरस्कार मिळवतो.तो मुलगा म्हणजे महान लेखक  विष्णू सखाराम खांडेकर*.           त्यांचा ययाती या कादंबरीचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.साहित्य अकादमीचा पुरस्कार, पदमभूषण,कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची डी लिट,1941 च्या सोलापूरच्या अखिल भारती...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग43-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248.                  *डॉक्टर असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी त्याचा जन्म गिरगाव मुंबई येथे 2मार्च 1957 मध्ये झाला.आई उषा वडिल यशवंत यांची गरीब रुग्णांविषयही आस्था,माया तो लहानपणापासून पहात होता.हे समाजसेवेचे बाळकडू त्याला तिथेच मिळाले होते.वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तो मुलगा ही शल्यचिकित्सक बनतो. तो मणक्यावरील उपचारात  निष्णात बनतो. त्याच्याकडे भारतातूनच नाही तर परदेशातून लोक मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी येतात इतकी त्याची कीर्ती होते. पण मी समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी भागात 5000 च्यावर रुग्णावर उपचार व सुमारे 230 गंभीर मणक्याच्या शस्रक्रिया तो करतो.इतके सारे समाज कार्य प्रसिद्धी ची अपेक्षा न  ठेवता आजही ते कार्य नेटाने करणारा तो मुलगा म्हणजे डॉ शेखर यशवंत भोजराज*.  लहान मुलांच्या मणक्यावरील आजारावर उपचार करणारे भारतातील पाहिले हॉस्पिटल डॉक्टरांनी बाई रेखाबाई वाडिया हॉस्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग 42* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *इटली देशातील फ्लोरेन्स येथे तिचा जन्म 12 मे 1820 मध्ये एका सधन कुटूंबात झाला. लहानपणी तिला गणित प्रचंड आवडत असे.एकदा संख्या पाहिली की ती त्या संख्येला विसरत नसे.संख्याशास्रातील तज्ञ होती.पण आपला जन्म भूतदया आणि मानव सेवेसाठी झाला आहे असे तिला नेहमी वाटे.मग तीने रुग्ण सेवेला वाहून घेण्याचा निश्चय केला.हा निश्चय घरात बोलून दाखवला.घरातून सुरुवातीला खुप विरोध झाला.पण तिच्या हट्टापुढे आई वडील तयार झाले.ती परिचारिकेचे प्रशिक्षण घेते.लंडनच्या सैनिक रुग्णालयात   अधीक्षक बनते.साऱ्या जगाला परिचारिकांचे महत्त्व पटवून देणारी ती मुलगी म्हणजे जगातील पहिली परिचारिका फ्लोरेंस नाईटिंगेल*.                                    जगातील पहिली परिचारिका असणाऱ्या फ्लोरेंस यांना रॉयल रेड कॉर्स पुरस्कार मिळाला.याशिवाय ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.त्या रुग्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४१

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग41-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *त्याचा जन्म तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरापासून 64 किलोमीटर असणाऱ्या तिरुत्तनी या गावात 5सप्टेंबर 1888 मध्ये झाला.त्याची आई होती सितम्मा तर वडील विरस्वामी. घरची परिस्थिती गरीबीची असली तरी,घरात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जात असे. तो मुलगा प्रचंड बुद्धिमान होता.या जोरावर तो वेल्लोर ,मद्रास, येथे तत्वज्ञानाचे शिक्षण पूर्ण करतो.संपूर्ण शालेय जीवनात शिष्यवृत्ती मिळवणारा तो मुलगा याच शिक्षणाच्या जोरावर तो इतका मोठा होतो की भारतातच नाही तर ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याची शिक्षक म्हणून गरज भासते, त्याची शिक्षणावरील अढळ श्रद्धा म्हणून पुढे त्याचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.तो मुलगा म्हणजे महान तत्वज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन*                त्यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न, ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिट,जर्मन शांतता पुरस्कार, मिळाले.इंग्लड सरकारने त्यांना सर ही पदवी दिली.आंध्र व ब...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४०

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग40-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *इटली देशातील बोलोग्रा या गावी त्याचा जन्म 25 एप्रिल 1874 साली झाला.वडील मोठे व्यापारी तर आई गृहिणी पण तिला संगीताची खुप आवड होती.जेथे कोपर्निकस ने पृथ्वी सूर्या भोवती फिरते हा शोध लावला ते बोलोग्रा हे गाव इटलीचे मुख्य शिक्षण केंद्र .येथेच त्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले.लहानपणापासून तो खट्याळ असला तरी त्याची बुद्धि व एकाग्रता वाखाण्याजोगी होती.शाळेत असल्यापासून पदार्थ विज्ञान व विद्युत शास्र हे त्याचे आवडीचे विषय होते.आपल्या मुलाची ही आवड पाहून त्याची आई त्याला त्यात संशोधन करायला पाठींबा देते.पुढे तो मुलगा आपल्या शोधाणे पृथ्वी आणि अंतराळ यांना जवळ आणतो. बिनतारी संदेशवहनाचा अविश्वसनीय शोध लावणारा तो मुलगा म्हणजे गुलीमो मार्कोनी*              मार्कोनी यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पदार्थ विज्ञानाचा नोबेल पुरस्कार  देण्यात आला., इटली सरकारचा नाईट पुरस्कार, मार्कवीस पुरस्कार,इटलीच्या सायन्स अकॅडमी चे अध्यक्ष यासारखे असंख्य...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग३९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग39-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *त्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये अलाहाबाद येथे झाला.वडील कवी तर आई गृहिणी. त्याची विज्ञान शाखेची पदवी पूर्ण झाल्यावर तो एका जहाज वाहतूक कंपनीत एजंट म्हणून कामाला लागतो.पण लहानपणापासून असलेली अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.मग तो मुंबईला येतो.काही दिवस वडापाव,केळी खाऊन दिवस काढतो.त्याला अभिनेताच काय पण दुय्यम कामही कुणी देत नव्हते.तरीही तो मुलगा जिद्द सोडत नाही मिळेल ते काम करत राहतो.पुढे खुप संघर्ष करून तो अभिनय क्षेत्रात इतका मोठा होतो की सारी दुनिया त्याच्या अभिनयाची दिवानी होते.तो सहस्रकातील सर्वोत्तम अभिनेता बनतो.तो मुलगा म्हणजे इतिहासातील सर्वात महान, प्रभावशाली अभिनेता अमिताभ हरीवंशराय बच्चन उर्फ शेहनशहा* .  शतकातील या सर्वोत्तम अभिनेत्याचा दादासाहेब फाळके, पदमविभूषण,पदमभूषण, पदश्री,फ्रांस सरकारचा सर्वोच्च नाईट ऑफ लेजिऊन ऑफ ऑनर, यांसारखे असंख्य पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे.14 फ्लिमफेअर अवार्ड,सुपरस्टार ऑफ मिलेनियम हे सारे पुरस्कार अमिता...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ३८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग38-* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*     8308677799     8806150248 *महाराष्ट्रातील अत्यंत सुगम,संपन्न भाग म्हणजे कोल्हापूर. येथे त्याचा जन्म 19 जुलै 1938 मध्ये झाला.त्याचे वडील विष्णू हे एक प्रसिद्ध गणितीय तज्ञ तर आई सुमती संस्कृत विदुषी होती.परंतू त्याची ओढ विज्ञान विषयाकडे होती.वडिलांना तो सहज कधी कधी म्हणत असे की तुमच्या गणिताचा मी आधार घेईल पण विज्ञान विषयातच नाव मोठे करील.मग तो मुलगा विज्ञान विषयात स्वतःला झोकून देतो.पुढे तो मुलगा बनारस हिंदू विद्यापीठातून बी. एस्सी,केम्ब्रिज मधून बी. ए ,एम.ए, पी. एच .डी पदवी घेतो.आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक म्हणून तो खुप नाव कमावतो.पण मातृभूमीची आठवण त्याला व्याकूळ करते तो भारतात येतो.पुढे तो मुलगा पुणे येथील 'आयुका' या जगविख्यात संशोधन संस्थेचा संचालक होतो.तो मुलगा म्हणजे महान खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत विष्णु नारळीकर*.                                 डॉक्टरांनी भारतीय विज्ञान क्षेत्रात केलेल्या कार्याची...