गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६७
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -67-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे* 8308677799 8806150248 *त्यांचा जन्म पाकिस्तान देशातील होता .तरी त्यांची कर्मभूमी व मातृभूमी कायम भारत हीच राहिली.1944 साली ते भारतात अमृसरला आले.तेथे सायकलचे स्पेअर पार्ट विकताना अधिक व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी शहर लुधियाना गाठले.तेथे सायकलचे स्पेसर पार्ट विकताना त्यांनी स्वतःचे हँडल व फोर्क बनवले.यातून गरिबांना परवडेल आणि त्यांचा प्रवास सुखाचा होईल अशी स्वदेशी विना इंधन सायकल बनवण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला.1956 साली पंजाब सरकारने त्यांना सायकल बनवण्याचा परवाना दिला.यातून तयार झाली भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी सायकल कंपनी हिरो .आणि त्याचे मालक होते ब्रजमोहन, ओमप्रकाश, दयानंद,सत्यानंद मुंजाल*. हिरो सायकल लिमि...