Posts

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९८

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -98-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे त्याचा जन्म 27 डिसेंबर 1797 साली झाला.तो चार वर्षाचा असताना त्याचे वडील लढाईत मारले गेले.त्यांनतर काका आणि आजोबा यांनी त्याला लहानचे मोठे केले.मौलाना मुअज्जम व अब्दुस्समद या दोघांनी त्याला फारशी,उर्दू,भाषेत पारंगत गेले होते.भाषेच्या भक्कम बैठकीमुळे त्याला शायरी लिहणे सहज जमू लागले.ज्या काळात मुघल साम्राज्य मोडकळीस आले होते त्या काळात एका मुलाची दिल्लीत शायरी फुलत होती.त्याच्या शाहिरीतील कल्पना विलासमुळे उर्दू शायरीचा चेहरा मोहरा बदलून गेला.हजारो वाचकांच्या मनावर आजही त्याची शायरी अधिराज्य गाजवते.असा भारताला मिळालेला तो महान शायर म्हणजे मिर्झा असदुल्ला खान गालिब ऊर्फ मिर्झा गालिब*.          गझल हा शब्द उच्चारताच त्याच्याशी संबंधित एकच नाव डोळ्यापुढे येते ते म्ह...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९७

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -97-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                                *सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी त्याचा जन्म झाला.औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण झाले.लहानपणापासून त्याला कवने करण्याचा छंद होता.गावातील तमाशाच्या फडासाठी त्याने लावण्या रचल्या आणि त्या गावोगावी पोहचल्या. मग त्याने स्वतःचा फड उभा केला.स्वरचित लावण्या लिहणे त्या गाणे,गण गौळण,भेदीक, रंगबाजीच्या,झगड्याच्या अशा अनके एकाहून एक सरस लावण्या त्याने लिहल्या.त्यांच्या रचना लाखाच्या घरात आहे असे म्हणतात.इतके अद्भुत साहित्य लेखन करणारा तो मुलगा म्हणजे  श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी ऊर्फ पठ्ठे बापूराव*.         बापूराव यांनी लिहलेले मिठाराणीचा वग हे वगनाट्य महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय झाले.ते असताना त्यांच...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९६

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -96-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                              *त्याचा जन्म इटली देशातील फ्लोरेन्स शहरात झाला.लहानपणापासून अभ्यासू आणि चौकस असणाऱ्या त्याला चित्रकलेत विशेष गती होती.त्याचबरोबर गणित,विज्ञान, काव्य संगीत याही विषयांची त्याला आवड होती.वडिलांनी त्याला आंद्रे डेल वेराचीओ कडे शिकण्यासाठी ठेवले.येथे शिकताना तो अवघ्या विसाव्या वर्षी  गिल्ड ऑफ आर्टिस्ट चा मास्टर होतो.तो मुलगा इतका कसलेला चित्रकार होतो की त्या काळात जो तैलरंगाचा वापर तो सहजतेने चित्रात करू लागतो.पुढे तो जगात अजरामर झालेल्या गूढ स्मितहास्य असणाऱ्या मोनालीसा या स्त्री चे पोर्टेट रंगवतो.तो महान चित्रकार म्हणजे म्हणजे लिओनार्डो दा व्हीन्सी **                                   मोनालीसा या चित्...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९५

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -95-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                       *रशिया देशातील मास्को शहराजवळील क्लुशिनो या छोट्याशा गावी त्याचा जन्म 9 मार्च 1934 साली झाला.वडील सुतारकाम करत असे.घरात कुणीही उच्चशिक्षित नाही.पण त्याच्या आईला वाचनाची खुप आवड होती.ती गोडी त्यालाही लागली.दुसऱ्या महायुद्धात इतर कुटूंबाप्रमाणे त्याच्या कुटूंबाचेही  प्रचंड हाल झाले.त्यानंतर स्थैर्य आल्यावर सर्व भावंडांचे शिक्षण सुरू झाले. एका सामान्य कुटूंबात घरात त्याचा जन्म झाला होता तरी तो मुळातच तल्लख बुद्धिमत्तेचा होता.ते ओळखूनच त्याचे शिक्षक त्याला शिक्षणात मदत करत असे.त्याचे गणिताचे शिक्षक दुसऱ्या महायुद्धात रेड आर्मी एअरफोर्स मध्ये प्रवेश घेतात.तेव्हापासून त्याचे एअरफोर्स मध्ये आकर्षण  वाढते.पुढे तो एअरो क्लबचा सदस्य होतो. पायलट पदाची परीक्षा पास होतो,पोस्ट ग्रॅज्युएशन  करतो.पुढे तो मुलगा जगातील पह...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -94-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248  *बिहार   राज्यातील शहाबाद जिल्ह्यातील दुमराव येथे त्याचा जन्म 21मार्च 1916 मध्ये झाला.सनई वाजवणे हा त्याचा घराण्याचा मूळ व्यवसाय. त्यामुळे लहानपणीच।त्याच्या कानावर सनई चे सूर पडत असे.हे सुरांचे संस्कार त्याने उत्तमरित्या आत्मसात केले होते.त्याचे मामा अलिबक्ष यांच्याकडे त्याने सनई वाजवण्याचे शास्रशुध्द शिक्षण घेतले.लहान वयातच अलाहाबादच्या संगीत परिषदेत त्याच्या सनई वादनाचा कार्यक्रम होतो.त्यानंतर तो मागे वळून पहात नाही. तो सनईच्या सुरांचा जणू महानायक बनतो. साऱ्या जगाला सनईच्या स्वप्नवत सुरांची ओळख करून देतो.सनई नाव आले की त्याचे नाव जोडले जाणारच इतके अफाट यश तो मिळवतो.ही संगीताची साधना करणारा तो मुलगा म्हणजे जगप्रसिद्ध सनई वादक बिस्मिल्ला खाँ*.                बिस्मिल्ला खाँ यांनी कोलकत्ता, लखनौ यासारख्या मोठ्या शहरात  सनई वादनाचे कार्यक्रम ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९३

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -93-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                          *त्याचा जन्म मुंबई येथे 9 मार्च 1951 साली झाला.त्याचे वडील उस्ताद अल्लारख्खा प्रसिद्ध तबलावादक.त्यांच्याच कल्पनेतून आणि रियाजातून तयार झालेल्या पारंपरिक तबलावादनातून तबलासंगत व एकलवादन या दोन्हीमध्ये त्याने स्वतःची अशी एक शैली निर्माण केली.आपल्या स्वतःच्या विदवत्तेने त्यात आणखी भर खातली.त्याने तरुणपणी अनेक मोठमोठया गायक कलाकारांना साथ संगत दिली.भारतीय  संगीतातील ठेका,लय,तालाचे विश्व,म्हटले की त्याचे नाव प्रथम समोर येते.भारतीय संगीताचे वेगळेपण देश विदेशात पोहचवणारा तो मुलगा म्हणजे तबल्याचा जादूगार उस्ताद झाकीर हुसेन*.                                         झाकीर हुसेन यांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- ९२

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -92-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *पश्चिम बंगाल राज्यातील कोलकता येथील सिमलापल्ली येथे त्याचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला.त्याचे वडील विश्वनाथ दत्त हे उच्च न्यायालयात वकील तर आई भुवनेश्वरीदेवी यांना अध्यात्माची प्रचंड आवड.घरात प्रथम पासून शांत संयमी वातावरण याच वातावरणाचा परिणाम त्याच्यावर झाला.लहानपणी प्रचंड बुद्धिमान बालक म्हणून त्याची ख्याती होती.अभ्यासाबरोबर व्यायाम,कुस्ती,पोहणे,घोडेस्वारी, लाठीयुद्ध,गायन,वादन,साहीत्य, साऱ्या क्षेत्रात लीलया संचार करत असे.पुढे तो मुलगा बी.ए ची पदवी संपादन करून तर्कशास्त्र,युरोपचा इतिहास यांचा अभ्यास करतो.आणि भारताचे पाश्चिमात्य जगात भारताचे अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतो.तो ओजस्वी आणि तेजस्वी मुलगा म्हणजे नरेंद्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद*.               ...